भारतीय संघाने T२० विश्वचषकात धडाकेबाज सुरुवात तर केली आहे, परंतु ऑक्टोबर ३० ला होणारा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना त्यांच्या बाद फेरीतील प्रवेशासाठी महत्त्वाचा असेल. "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये अमोल कऱ्हाडकर सांगत आहे ह्या सामन्यात भारतासाठी असलेल्या पूरक व मारक बाबी