ऋतुराज गायकवाडची तडाखेबंद फलंदाजी आणि इतर खेळाडूंच्या झुंजार खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. उपकर्णधार अंकीत बावणे, ज्याने ऋतुराजच्या अनुपस्थितीत चार सामन्यांत कर्णधारपद भूषवले, सांगत आहे महाराष्ट्राच्या यशाचे रहस्य