२०१० च्या जळगाव विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण दिलं. राज्यात शिवसेना-भाजपची युती असतानाही सुरेशदादा जैन यांनी पडद्यामागून खेळलेल्या राजकीय डावामुळे निखिल खडसे यांचा अवघ्या १६ मतांनी पराभव झाला. या एका निकालानंतर एकनाथ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. पुढे घरकुल घोटाळा, अटक, न्यायालयीन लढाया आणि जळगावच्या बदललेल्या राजकीय समीकरणांपर्यंत पोहोचलेली ही संपूर्ण कथा जाणून घ्या सरकारनामाच्या या विशेष राजकारण पॉडकास्टमध्ये.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Jalgaon Politics, Eknath Khadse, Nikhil Khadse, Suresh Jain, Maharashtra Politics, Legislative Council Election, BJP Shiv Sena, Political Strategy, Jalgaon Election, Sarkarnama Podcast
[00:00:03] भारतीय राजकारणात काही निवडनुका अशा अस्तात, जयांचा निकाल, फक्त एक जागा ठरवत नाही। तर अनेक वर्षानचा राजकीय संघर्षाची दिशा वदलूंटाकतो।
[00:00:14] 2010 मदे जालेली जलगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाची विधान परिशद निवडनुक ही तशीजेक निवडनुक होती। या निवडनुकीत पराभव झाला भाजबचे उमेदवार निखिल खडसे यांचा। पन धक्का बसला तो थेट तैंचे वडील आ
[00:00:44] निगज नेते सुरेश दाधा जयन यांणी पड़्दयामा गुन खेलेले राजकीय डावा मोले जाला आशीचर्चा त्याकाला द्रंगली होती। या एका निवडनुकी नंतर खडसे आणी सुरेश दाधा जयन यांचा तिल संघर्ष इतका टोकाला गेला कि तो पुढे �
[00:01:00] घरकूल घुटाला, नायाले इन लढ़ाया आणी अनेक वर्षांचा राजकीय वैरात बदलला। मग नेमक त्या निवडनुकी काई घडलो होता। निखिल आपलाज बच्च्चा आहे असा मन्नारे सुरेश दाधा जयन अचानक विरोधात का उभे राहिले। आणी निख
[00:01:29] अधर्षाची पार्ष्वभूमी समझुन घेची असेल तर त्या काळातिल जलगावचा राजकारण समझुन घ्यावलागेल। ग्रामीन जलगावमधे एक नात खड़से यांचा निर्विबाद वर्चस्वहोता। मुक्ताई नगर मधून निवडून ये त्यानी भाज
[00:01:43] जल्हात मजबूत केल। भाजबचे खासदार, आमदार और जल्हा परिशदेतिल प्रभाव या मुले त्यांची पकड दिवसें दिवस वाढ़त होती। दुसरी कडे जलगाव शहर मनजे सुरेश दादा जयाईन यांचा बाले केला। महापालीका, सहकारी संस्था, व्य
[00:02:12] जल्हात महापालीका, सुरेश दादा जयाईन। दोनजार दाहाची विधान परिशद निवन्नुक आली तेमा भाजबने निखिल खडसे यांणा उमेदवारी दिली। निखिल खडसे विधान परिशदेवर गेले आसते, तर खडसे कुटुमबाचा राजकी वजन आनकी
[00:02:26] वाठलास्त, पन सुरेश दादा जयाईन यांना हे मान्य नहुत। राज्यात शिवसेना भाजबची युति असले मुले ते थेट विरोध गरू शकत नहुते, भणून तेननी वेगली चाल खेली। राष्ट्रवादीचे खासदार इश्वरलाल जयाईन यांचे पुत्र मनीश जयाईन अपक्षे महनुन मैदाना तुतरले। अधिकरूत उमेदवार नस्ता नाही। शिवसेनेची संपुर्ण ताकद त्यांचा पाठीशी उभीराहिली।
[00:02:53] सुर्वादीला खडसे यांनी सुरेश दाधा जयाईन यांची भेड़ हेतली। त्या विडी जयाईन महनाले होते निखिल आपलाज बाच्चे आहे। त्या मोले खडसे निश्चिन्त झाले। पन काही द्यूसात चित्र पालटल। सुरेश दाधा जयाईन उघड़ पण
[00:03:23] मत दानाचा दिवस उजाडला। दोनी बाजू विजयाचा दावा करत होते या। एकनात खडसे यांना खात्री होती कि पक्षिय संख्या बढ़ा मुले निखिल खडसे सहज विजयाई होतील। तर दुसरी कडे सुरेश दाधा जयाईन यांना ही आपला राजकीय गणित �
[00:03:38] आचूक जोल्याचा विश्वास होता। मत मोजणी सुरू झाली। काही मत पत्रिकान वर विशिष्ट प्रकारचे संकेत आणि आकडे अठहल्या मुले वाद निर्मान झाला। काही मत पत्रिका बाद झाल्या आणि वैध मतांचा आधारे विजया साठीचा कोटा निश्�
[00:03:59] जैन आघाडी वर होते। निखिल खडसे दुसर्या क्रामांका वर होते तर राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल चाउधरी तिसर्या स्थाना वर रहिले। मात्र कोणाला ही विजया साठी आवश्यक मत संख्या मिलाली नहुती। त्या मुले सगल्यांचा नजरा दु
[00:04:27] अन्तिम निकाल मनिश जैन यानना 217 तर निखिल खडसे यानना 288 मते मिलाली। अउग्या 16 मताननी निखिल खडसेंचा पराभाव झाला। पन नाट्य इथस थामला नै। भाजपने आनखी काही मतपत्रिकानवर आक्षेब घेतला। मत्या लिहिलेले विशिष्ट आकड�
[00:04:49] अन्तिम निकाल मुले धनशक्तीचा वापर झालाचा आरोग करने ताला। हा वाद हेट केंद्रिय निवडनुक आयोगा परेंत पोहुचला। तासं तास निकाल रखडला। अखेर आयोगाने सर्व हर्कती पेटालून लावला आणी मनिश जैन यानचा विजया वर शिक्
[00:05:09] अनिश जैन यानी संपूर्ण श्रेय सुरेश दादा जैन याननाच दिला। तर दुसरी कडे एकनात खड़से निश पष्ट शब्दा आत नाराजी व्यक्त केली। राज्यात युति असुन ही मित्र पक्षाने साथ दिली नाही असा त्यानचा आरोग होता। त्यानी हा�
[00:05:25] धनशक्तीचा विजय असलाच ही महंतला। मात्र सुरेश दादा जैन याननी ही ओणता ही आण पड़दा न ठेउता भूमिका माणली। त्यानी जाहीर पणे सांगितला कि निखिल खड़से ना मद कराईची नाही ही आमची ठाम भूमिका होती। या एका विधानाने जल�
[00:05:42] चा राजकारनात मोठा भूकम बधला। राज्यात यूती होती पन जलगाउ मधेती संपलयाची घोषणा जनु सुरेश दादा जैन याननी सकेली होती। याच निवडनुकी नंतर खडसे आणी सुरेश दादा जैन यानचा तिल संघर्ष वयक्तिक पातलिवर पोहुचल निखील खडसेंचा पराभव आ केवल भाजपाचा उमेद्वाराचा पराभव नहुता तर तो थेट एकनात खडसेंचा नेतरूत वाला दिलेला धक्का होता आणी हा धक्का खडसे विसरनार नहुते।
[00:06:27] सक्रियता कमी होत गेली। एकेकाली जलगाव शहरा वर निर्विवाद वर्चस्व गाजाउनारा नेता हलू-हलू सक्रिय राजकारणा पसुन दूर गेला। या सगल्याननतर जलगाव मधे आज ही एक वेगलिक चर्चा आसते। जर सुरेश दादा जैन यानी निखिल खडसेनना पाठिमबा दिला असता तर कदाचीत एवध टोकाच वईर निर्मान जहलच नसत।
[00:06:49] पन राजकारणा आत जर तर नसत। इथे निकालच इतिहास सांग्तो आणे इतिहास लिहीला गेला होता। दुसरी कडे खडसे कुटुमबा वर ही कालाने मोठा आघात केला। 2013 मधे निखिल खडसे यानचा निधनाने संपुर्ण कुटुमब हादरल। 2010 चा पराभावातुन पुर्णपणे बाहेर न अलेल्या खडसे कुटुमबा वर हां सरवात मोठा आघात होता।
[00:07:15] राजकारनात अनेक लड़ाया जिंकणार्या एकनात खडसेनना आयुश्यातील सरवात मोठी हार स्विकारावी लागली होती। मात्र एक गोष्ट खडसे याननी केली। ते थामले नाहीत। दुख गिलून उन्हा उभेराहिले। निखिल यानचा निधनानंतर खडसे कुटुम्बाच राजकी अस्तित्व टिकवन्याच मोठ आवांतेंचा समुर होतां। पड त्यानंतर रक्षा खडसे आणी रोहीनी खडसे यानचा माध्यमातुन
[00:07:42] खडसे कुटुम्बाने उन्हा राजकारणाच स्वताहाच स्था निर्मान केला। 2010 ची ही निवडनू केवल एका विधान परिशत जागेची लढ़तन होती। ती दोन प्रभावशाली नेत्यांचा अहंकाराची, रणनितीची आणी राजकी वर्चस्वाची लढ़ाई होती। या एका निकालाने जलगावचा राजकारणाचा पुढ़ील दशक भराचा प्रवास बदलला। राजकारणाच आनेक निवडनू का होतात।
[00:08:08] आनेक नेते जिम्तात, आनेक हरतात। पन काही निवडनूका अशा असतात, जा निकाला पेक्षा त्यानंतर घडनार्या घटनान साथी कायम लक्षात रहतात। 2010ाची जलगावविधान परिशद निवडनूक ही त्या पैकीचे। यह होता सरकार नामाच आच्छ राजकारन पॉडकास्ट। तुमाला हाभाग आवडला आसेल, तर त्याला रेटिंग द्या, आणे आपले मित्रान बरुबर शेयर करा।
[00:08:33] आणे अशाच राजकिय इतिहासाचा अनोख्या कथा आइकणे साथी सरकारनामा पॉडकास्टला नक्की फॉलो करा। यहां पॉडकास्ट साथी माहिती संकलन आणी संहीता लेखन केले होता गणेश सोनवने आणी रुशिकेश नलगुणे आननी। धन्यवाद।


