डॉ. डी. वाय. पाटील यांच्या यशामागे फक्त त्यांची मेहनत नव्हती, तर दोन दिग्गज नेत्यांचा मोलाचा वाटा होता—राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील. राजारामबापूंनी त्यांना राजकारणात संधी दिली, तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली. राजकीय मतभेदांच्या काळातही डी. वाय. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शकाशी निष्ठा कायम ठेवली. पुढे वसंतदादांनीही जुने मतभेद विसरून त्यांच्या शैक्षणिक संस्थांना ३९ परवानग्या मंजूर केल्या. कृतज्ञता, विश्वास, निष्ठा आणि माणुसकीच्या आधारावर उभ्या राहिलेल्या या प्रवासातूनच देशातील अग्रगण्य शैक्षणिक साम्राज्याची निर्मिती झाली.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, D Y Patil, Rajarambapu Patil, Vasantdada Patil, Maharashtra Politics, Education, Biography, Congress, Educational Institutions, Political History, Audio Podcast
[00:00:01] एकाद्या मानसाच यश, हे कदीच भक्त त्यचा एक्त्या महनतिवर उभनस्त। त्या यशा मागे काही अशी मानसा असतात, जी योग्येवेडी हाद धरतात, संधी देतात, विश्वास्ठेवतात, आने आयुषयाची दिशा बदलून टाकतात। महराष्टाचा राजकारणात और शिक्षन विश्वात मोठा नाव कमावलेल्या डॉक्टर डीवाय पाटिल यांचा आयुषात ही अशी दोन मानसा होती।
[00:00:25] एक महलझे राजाराम बपुपाटिल आणि दुसरे महलझे वसन्त दाधा पाटिल। विशेश महलझे या दो घानी तेना वेग्वेग्याट अप्प्यान वर साथ दिली। एका नित्याने त्यानना राजयकारनात उभकेल, तर दूसर्या नित्याने त्यानचा शिक्षन ख्षेत्रातिल स्वप्नाना पंख दिले. आणि या दोन व्यक्तिमात वान मुलेच एका सामान्य कार्य करतेजा प्रवास, देशा तील अग्रगण्य शिक्षन समराट आणि तीन राज्यांचा राज्यपाल होने परिंत पोहुचला.
[00:00:53] नमस्कार, मी श्रेयस अक्कलकूटकर. आच्या राजकारण पॉडकास्ट मधे आपन जानुन घेनारा होत। डॉक्टर डीवाय पाटिल यांचा आयुश्यात राजाराम बापु आणि वसंत दादा यांचा स्थान नेमक का काय होत। एका सल्याने लाखो विद्यार्थैंसा भविश कसा बदल्ला? आणि राजकारनात मतभेदास्ताना ही मानुस कीचा नात किती मोठा असुशक्त याची काहानी।
[00:01:18] कोल्हापुर जिल्यातील अंबप या छोट्याशा गावात वाडलेला ज्ञानेश्वर यश्वंत्राव पाटिल। पुढे संपूर्ण देशाला डी वाइ पाटिल मणुद परिचित जला। पन हा प्रवास कही एका दिवसात घडलेला नहोता। त्या मागे होता संघर्ष, समाजकारण होता। आणि योग्यवेडी योग्यमानसाननी दिलेली साथ होती। सुर्वाती चा कालाद डी वाइ पाटिल स्थानिक स्वराज्य संस्थान मधे सक्रिय शाले।
[00:01:47] एकोणिश्य 57 चा सुमारास कॉंग्रेस चा तिकेटावर ते कोल्हपूर नगर परिशदेत निवडुनाले। समाजाशी जोडुन काम करनेची सवय लागली। लोकान मधे ओलख निर्मान चाली। पन राज्याच्य राजकरनात प्रवेशकरन आजुनाही कठिन होता। एकोणिश्य सदुसष्ठची विधान सभानी वड्नूग जवलाली होती। कॉंग्रेस मधे उमेध्वारी साथी मोठी स्पर्धा होती।
[00:02:12] अनुभवीने त्यांचा गर्दीत एका तरुनाला संधिमेलन जवल पास अशक्य मानला जात होता। याच्वेडी राजाराम बापु पाटिल पूढे आले। त्या कालात पश्चिम महराष्टातील कॉंग्रेस मधे राजाराम बापुनचा वजन मोठा होता। त्यांचा शब्दाला महत्व होत। त्यांची स्थानिक विरोध, गटबाजी आणि दबावाची परवा न करता दीवाय पाटिल यांचा पाठीशी ठाम पणे उभराहन्याचा निरणाई गेतला।
[00:02:38] पक्षाचा बैठकी त्यांचा साथी आग्रह धरला। अखेर डीवाय पाटिल यांचा कॉंग्रेस ची उमेदवारी मिलाली। निवडनुक झाली। आणि वयाचा 31 व्यावर्षी ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधान सभेत आमदार मनुन पोहुचले। हाँ विजय केवलेका मतदार संगहाचा न हुता। तो त्यांचा संपुर्ण आयुष्याला म्यालीला नवा मार्ग हुता।
[00:03:03] याच कारणा मुले पुढ़ आपल्या अम्बप्ते राजभवन या आत्मचरित्रा डिवाय पाटिल्यांनी राजारामबापुन विशय अत्यांत आधराने लिहल। त्यान्नी त्यान्ना राजकिय क्षेत्रातील माझेव पहिले पाठी राखे आणि मार्गदर्शक अस संबोदल। पन्ड राजारामबापुण नी त्यान्ना केवल निवटनुक जिंकुन्दीली नही। त्यानी त्यांचा आयुशाला दिशा देना रा एक अमूल्य सल्ला ही दिला. राजारांबापुना शिक्षनाची प्रचन डावड होती.
[00:03:33] कासेगाव शिक्षन सौंस्थेचा माध्य मातून त्यानी ग्रामिन भागाच शिक्षनाचा प्रसार केला होता. त्या मूले शिक्षनाचा महत्व त्याना चांगलच माहीत होता. एकदा त्यानी डिवाय पाटलाना सांगितला, ज्यानेश्वर राजकारना सुबत शिक्षन आने आरोग्याचा सौंस्था उभ्याकर. मानसांचा मनात कायमच स्थान निर्मान कराईचा असेल, तर ही च्वाट खरी आहे. ए एक वाक्य उड़े इतिहास घड़वनार हुता.
[00:04:01] दीवाय पाटिल याननी हा सल्ला मनावर घेतला, पन नियतीने तैंची परिक्षा घैची बाकीच होती. सत्तर चा दशकात राजाराम बापु पाटिल आनी वसंत दादा पाटिल यानचात राजकीय मतभेद निर्मान छाले. राज्याचा राजकारणात वेगवेगडे गट तैयर छाले. अनेकनी तैन्नी आपा अपल्या राजकीय फाइदयाचा विचार करून बाजू बदलली, पन डिवाई पाटिल याननी तसकेले नाही. जाननी आयुशात पहिली संधी दिली त्या राजाराम बापु ची साथ त्याननी कठिन कालात ही सोडली नाही.
[00:04:31] वसंदादा मुख्यमंत्री जाले. अनेकानी राजकीय भूमी का बदलल्या पन डिवाई पाटिल आपल्या मार्गदर्शकाशी शेवट परेंत निष्ठावंतर आहिले. या नंतर त्याननी सकरी राजकारणा पासून हलु-हलु दूर जानेचा निर्णे घेतला आणी स्वताहाला शिक्षन क्षेत्रा साथी समर्पित केला. काल पूढे सरकत गेला. राजाराम बापु च अकाली निधन जाला. नंतर पुना वसंदादा पाटिल मुख्य मंत्री जाले.
[00:04:58] त्यांच कालात महराष्टरात खाजगी शिक्षन संस्थानना परवांगी देनाची प्रकरिया सुरू जाली. दीवाय पाटिलांचा शिक्षन संस्थानचे प्रस्ताव शासना कडे मंजुरी साथी गेले. राजकी वर्तुलात अनेकान्ना वाटत होता कि जुन्या मत्र भेधांचा परिणाम आता दिसेल. भाईली आडक्ती, निरनै लामबेल, पड घडल अगदी उलट. वसंत दादाणी कोणता ही आकस नठेवता दीवाय पाटली आँचा संस्थानना तबल एककोन चारिस परवान गया मंजूर केले.
[00:05:28] हा निरनै आइकून दीवाय पाटल स्वताहा अश्चरे चकेच जाले. ते वसन दादाना भीटाय लागिले आणि त्यानी थेट प्रश्ण विचारला, दादा, माझा बाप्तीत इतका मोठे पणा का दाखवलात? वसन त दादानी जे उत्तर दिला, ते त्यानचा आयुष्य भर लक्षात राहिला. आदा मनाले, ननेश्वर, स्वातंत्र लढ़ेचा कालात मी भूमिगत होतो.
[00:05:54] क्या वेडी तुझा वडलानी स्वाताहाचा जीव धोक्यात घालून मना करांती कार्या साथी 1000 रानी चा प्रूपई दिले होते. ते उपकार मी मेल्यावर ही विसरूशकत नाही. या एका वाक्यात राजकारना पिक्षा मुठ असलेला नात दडलो होते. वर्षानू वर्षे उल्टून गेली होती. राजकी ये समीकर्ण बदली होती, पन उपकारांची आठवन आने कुरतद्न्यता वसंत दादानी जपून ठेवली होती.
[00:06:20] डिवाय पाटेल यांचा साथी हांक्षन आयुष्य भराचा धड़ा होता. यानंतर त्यानी शिक्षन क्षेतरात स्वताहाला पूर्ण पने जोकुन दिल. कोलहपूर, पुने, नवी मुंबै आनी इतर भागात अभियांत्रिकी, वैद्यकिय, व्यवस्थापन, कुरुषी आनी विविध्ध उच्च शिक्षन सोंस्था उभ्याराहू लागल्या. हजारो नाही लाखो विद्यार्थानना शिक्षनाची संधी म्याली.
[00:06:47] दिवाय पाटिल ग्रूप देशातिल अग्रगण्या शैक्षनिक समुहान पाइकी एक बनला. पुढे त्यांचा कार्याची दखल घेत, त्यांची बिहार, त्रिपुरा अणि पश्चि मंगाल या तीन राज्यांचा राज्यपाल पदी नियुकती झाली. इतक्या मोठ्या उन्ची वर पोहुचले अनंतर ही, त्यांची पुन्हा सक्री राज्यकारणात परतन्याचा प्रयत्न केला नाही. करण त्यांची आपल धिया निश्चित केल होता.
[00:07:12] आज, जहां डॉक्तर डीवाय पाटिलेंच नाव घेतला जात, तेवां सर्वपर्थमा अठावता तैंचा शिक्षन सौंस्था, विद्यापिठ आणि लाखो विद्यार्थेंचा घड़वलेल भविश्य. पन त्या यशा मागे दोन व्यक्तिमत्व कायम उभिदिस्तात. राजाराम बापुन्नी दिलेला विश्वास, वसंत दादानी दाखावलेला दिल्दार पणा, आणि या दोगांचा रुनाची जानिव आविश्य भर जपनारा एक निश्ठावान मानुस.
[00:07:38] कदाचीत महणुनाच ही कथा केवलेका नेत्याचा यशाची नाही, तर विश्वास, कृतद्नेता आणि मानुस कीचे आहे. आच्या वेगवान राजकारणात, जिते भूमीका आक्षणात बदलतात, तिथे डिवाई पाटिल, राजराम बापु आणि वसंत दादा यांचा नात्याची इही कहानी वेगली ठरते. कारण इथे राजकारण होत, पड़ त्याहुन मोठी होती मानोस की.
[00:08:05] तर हे होत सरकार नामाच राजकारण पॉडकास्ट. हाँ पॉडकास्ट तुमाना कसा वाटला, हे आमाला इथे कमेंट करून नक की सांगा. पॉडकासला रेटिंग द्या, आणि इतरान परेंत ही शेयर करा. लवकरस भेटुया, उन्हाएका नव्या राजकीय कहानी सह. तो परेंत, नमस्कार.


