११ वेळा एकाच मतदारसंघातून आमदार होण्याचा विक्रम करणारे गणपतराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अभ्यासू वृत्तीचं प्रतीक होते. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आयुष्यभर खांद्यावर घेत त्यांनी सांगोल्याचं तब्बल ५५ वर्ष प्रतिनिधित्व केलं. दोन वेळा मंत्री झाले, मात्र १९९९ मध्ये त्यांचं नाव थेट मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आलं होतं. त्यांच्या पक्षाचे फक्त तीन आमदार असतानाही गणपतरावांना मुख्यमंत्री करण्याचा विचार झाला आणि त्यावर सहमतीही झाली होती, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. मात्र हे समीकरण प्रत्यक्षात आलं नाही. या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया गणपतआबांच्या राजकीय प्रवासाची आणि त्या अपूर्ण राहिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या गोष्टीची कहाणी.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Ganpatrao Deshmukh, Ganpat Aaba, Maharashtra Politics, 11 Time MLA, Sangola Politics, Shetkari Kamgar Paksha, Maharashtra Chief Minister, 1999 Maharashtra Politics, Ganpatrao Deshmukh Biography, Maharashtra Political History
[00:00:02] महरास्टा चा राजकार्नात काहीनेते – सत्यचा खूर्ची साथी उलखले जातात मॐसित सक्रावत ठूंपते।
[00:00:31] एकाच मतदार संगातून तबल अक्रा वेला आमदार होनेचा विक्रम त्याननी केला। दोन वेला मंत्री जाले। महराष्ट्राचा विधान सभेत तबल साडे पाच दशक सांगोल्याच प्रतिनिधित्व केला। याज गणपत आबांचा राजकिय प्रवासातला एक किस्सा आज ही विशेश चर्चे तेतू। 2199 मधे ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री होता होता राहिले होते।
[00:00:56] होई, महराष्ट्राचे मुख्यमंत्री पदा साथी त्यानचा नावाचा विचार झाला होता। विशेश मनजे तेंचा पक्षाचे विधान सभेत फक्त ती नामदार होते। मग असा विचार नेमका का जहला। गणपत आबांचा नाव मुख्यमंत्री पदा साथी पुढे कसा आला। आणी शेवटी ते मुख्यमंत्री का होँ शकले नाहित। जानुन घेवया आच्या राजकरण या पॉडकास्ट मधे गणपत आबांचा या अनोख्या राजकी या प्रवासाची गोष्ट।
[00:01:25] नमस्कार, मी श्रेयस अक्कल कोटकर। गणपत्राव देशमुखांचा जन्म, 10 अगस्ट 217 रोजी सोलापूर जिल्हातील मोहलतालुकैतल्या पेनूर गावाच शेदकरी कुटुम्बाद जला। लहान पणा पासुनच शेदकरी, कष्टकरी आणि ग्रामीन समाजाचा प्रश्णांची त्यानना जवलन ओलख होती। शिक्षणा साथी ते पुण्याताले।
[00:01:49] SP कॉलेज मधे शिक्षण घेतस्ताना शंकर राव मोरे, केशो राव जेदे, क्रांती सिहन नाना पाटिल आणि तूलशीदास जाधाव यां सार्ख्या नेत्यांचा विचारांचा त्यांचा वर प्रभाव पडला। उठे त्याननी काईद्याच शिक्षण घेतला। याज कालात गणपताबांचा मनात एक विचार पक्का जाला। शेतकरी आणि कष्टकरी मानसांचे प्रश्ण सोडवाईचे अस्तील तर केवल सामाजिक काम करुन चायनार नाही। राजकारनात उत्राव लागेल।
[00:02:19] त्यातुनस त्याननी शितकरी कामगार पक्षात प्रवेश केला। वर्श होत एकोण शेब बासस्थ हुए आउगत 37 वर्श। शेका पच्या तिकिटा वर त्याननी सांगोल्यातुन विधान सभानिवड़नुक लड़ूली। आणि पहिलाच प्रयतनात विजय मिलूला। सांगोल्यातुन सुरू जहलेला त्यानसा राजकीय प्रवास उढली तब बल 55 वर्शे चालला। मधे फक्त दोन वया त्यानना पराभाव स्विकारा वाला आगला।
[00:02:45] एकुणीशे 72 मधे काकासाहिब सालूंखे पाटील यानचा कडून और 159 मधे कॉंग्रेस से शहाजी बापू पाटील यानचा कडून। बाकी प्रत्यक वेडी सांगोलयाचा जनतेन गणपत आबानवर विश्वास ठेवला। आणि याच विश्वासातून तयार जाला एक विक्रम। एकाच मतदार संगातून अक्रा वेला आमदार। गणपत आबानचा आया विक्रमाची नोंद गिनिस बुक अफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे जाली।
[00:03:11] त्या अधी तामेल नाडुचे माजी मुख्यमंत्री M. करुणा निधी यानी दाहावेला आमदार होन्याचा विक्रम केला होता। गणपत आबाननी हा विक्रम मोडला। पन गणपत आबानचा वैशिष्ट्य फक्त तेंचा विक्रमात नहुत। ते होत तेंचा साध्य पनात। या साध्य मानसाची विधान सभेतील अभ्यासाची ताकद मात्र प्रचंड होती। पहिल्यांदा सभागुरुहात बोलताना तेंचा अभ्यासपूर्ण भाषणाने सगयांचा लक्ष वेधुन घेतल।
[00:03:39] महराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यश्यमंत्रावत सभान यानी ही तेंचा भाषणाच कवतुक केल होत। एकुण शे 78 मधे महराष्ट्राचे राजकार्णात मोठा राजकीय भुकम पजाला। शरत पवारानी कॉंग्रेस मधुन बाहेर पड़त उरोगामी लोकशाही दल भनजेच उलोध सरकार स्थापन केल। या सरकार मधे जनतापक्ष, शेकाप आणी इतरपक्ष सहभागी जाले। शेतकरी कामगार पक्षाचे वाट्याला महत्वाची भुमिका आली।
[00:04:09] आणी मंत्री मंडला साथी एक नाव पुढे आल गणपत्राव देशमोक। आबान चा विधी मंडला तील अभ्यासाचा आणी शेती विषयक न्यानाचा विचार करून त्याना मंत्री मंडलात स्थान देनेताल। कृषी, ग्राम विकास आणी विधी इव न्याय आशी महत्वाची खाती त्याननी सांभाईली। पड मंत्री जाले वरही त्यानी साधे पणा बदलला नाही। मंत्रालेया समोर्चा साध्याशा बंगलेयात रहानारे गणपताबा घरा पासुन मंत्रालेया परेंत आनेकदा पाई जायचे।
[00:04:38] ना मोठा ताफा, ना सुरक्षेचा देखावा, ना राजेशाही थाट। एकदा पत्रकार मधुकर भावे यानी तैना विचारल। आबा मंत्री जाला हात, मक कुटुमबाला मुंबईत का आनत नाई। गणपताबांच उत्तर तैनचा संपुर्ण जीवनाचा दुर्ष्टिकोन सांगनार होत। मंत्री पत कायमचा नस्त। आज आहे, कुझा नाही। मुंबईचा खर्च पर्वडनारा नाही। घर खर्चा साथी तै पतनीला पैसे पाठ होत।
[00:05:07] उढहे का प्रसंगी तैनचा पतनी रतन बाइनीच पतरकारां समुर्ण सांगितल λग की आबा पेपर मधे सांगतात त्या पैक्षा कमी पैसे घर खर्चा साथी पाठ होतात। इतका पड़ा उड़े एकोणशे नववेंडों मधे विधान सभेची निवड़नुग पार पडली।
[00:05:48] राजकीय समिकर्ण जोलों नाचे प्रयत्न सुरू होते।
[00:06:18] चंद्रकांत पाटेल यानि केला होता। आता जरा कलपना करा, जयानचा पक्षाचे विधान सभेच थक्त ती नामदार। जयाननी आउश्यभर विरोधी बाकावर बसुन शेतकरी आणि कष्टकर्यांचे प्रश्न मानले। जयानी सत्ते पेक्षा विचारानना महत वदिला। आसा एक साधा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होनेचा उंबर ढ़्यावर येतो। पर्ण राजकारणाच समीकर्ण ख्षनाद बदलता।
[00:06:43] गणपतावांच नाव चर्चे ताल पर्यायावर सहमती जाली, पन शेवती हाँ प्रस्ताव प्रत्यक्षात आला नाही। गणपत्राव देशमूख मुख्यमंत्री जाली आसते तर, हा प्रश्ण मात्र तैनचा राजकी ये प्रवासाचा कायम चा भाग बनून रहिला। मुख्यमंत्री पदा आईवजी ते पुना मंत्री जाले। यावेली पणन आणी रोजगार हमी आशी खाती तैनचा कड़े होती। पणि आवर तैननी कधी ही नाराजी व्यक्त केली नाही।
[00:07:10] ना सत्ते साथी पक्ष बदलला ना अपले विचारांशी तड़ जोड केली। तैनचा लाल बावटा कायम रहिला। आईश भर तैननी शेतकरी कामगार पक्ष सोडला नाही। आमदार महनुन अक्रा वेला निवडून आले, दोन वेला मंत्री जाले, पण आबांचा खर वैभव होता ते जनतेचा विश्वासा आत।
[00:07:29] दोनजार साउदाची निवड नूक तैनचा राजकिय कारकिर्दितली शेवट चीठरली। वै जहलो होता पण उच्साह कमी जाला नहोता। समोर होते शिवसेनेचे शहाजी बापु पाटिल। सांगोलेचा जनतेन उन्हा एदा गणपत आबानवर विश्वास ठेवला आनि ते तब्बल 25,225 मतानी विज़ाई जाले। एकोनशे एकोनी स्मधे मात्र वय और प्रकुरुती लक्षा घेवुन तेनी स्वताहा निवडनूक न लढ़्ण्याचा निर्णै घेतला।
[00:07:58] शेकापने त्यांचे नातू डॉक्टर अनिके देशमूख यानना मैदानात उतरवला। पन त्यांचा पराभाव जाला। पुढे 2024 मधे त्यांचे दुसरे नातू बाबासा हेट देशमूख याननी सांगोल्यातुन विजाय मिलवला। आनि शेकापचा लाल बावटा उन्हा फड़कवला। पन हाँ विजाय पाहन्या साथी गणपताबा हायात नहुते।
[00:08:19] 30 जुलै 2021 रोजी 22 चा चावरेंड नवया वर्षी त्यांचा निधन झाल। गणपत्राव देशमूखांचा राजकीय प्रवासा कडे पाहिला तर एक गोष्ट प्रकर्शाने जानोंते। त्यांना मुख्यमंत्री पद मिलाल नाही। पण माहराष्रा चा राजकारणाथ त्यांना मिलालेला अबा हां सन्मान कोणत्याही पदापेक्षा मोठा होता। सत्येची खुर्ची त्याना काहीकाण मिलाली। पण लोकांचा विश्वास त्यांचा सोबत आयुष्य भर राहला।
[00:08:48] आच्या राजकार्नात सत्ता, पद और पक्षबदल यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते। पन गणपताबानी दाखवंदिल कि राजकार्नात मोठ होन्या साथी मोठी संपत्ती कि मोठी सत्ता लागतेच असनाही। लागतो तो जनतेचा विश्वास, वेचारांची प्रामाणिक पणा आणि आयुष्यभर त्याच मारगावर चालनाची तैयारी। अक्रावेडा आमदार जहलेले गणपतावा एकुण शे नवेडनों मधे मुख्यमंत्री होता होता राहिले।
[00:09:17] पड़ मुख्यमंत्री जहले नाहीत, मणुँ तैयांच राजकारण छोट जहले नाही। उलट, बुख्यमंत्री पदाच्या खुर्ची पेक्षा जनतेचा मनात कायमची जागा मेवनारा नेता महनुन गणपत्राव देश्मूख महराष्ट्राच्या राजकिय इतिहासात अजरामर जहले। तुम्हाला आच्चा हा पॉडकास्ट कसा वाटला है आमाला इथे कमेंट करून नक्की सांगा। लवकरस भिटुया अशाच एका नवीन राजकिय विशया बरोबर आईकत रहा सरकार नामाचा पॉडकास्ट राजकारण।


