सध्या सत्ता आणि खुर्चीसाठी पक्ष बदलणं....गट-तटांचं राजकारण करणं हे खूपच वाढलंय...पण चालून आलेले मुख्यमंत्रिपद नाकारणारा, पण आपला पक्ष न सोडणारा, आपल्या विचारसरणीशी प्रतारणा न करणारा असा नेता एकेकाळी महाराष्ट्रानं पाहिला....कोण होता हा नेता...घेऊयात जाणून....


