दोन गुण वाढवल्याचा आरोप अन् मुख्यमंत्रिपद गेले...
"राज"कारण " RajkaranSeptember 20, 202400:12:13

दोन गुण वाढवल्याचा आरोप अन् मुख्यमंत्रिपद गेले...

महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगकेर यांनी 'एमडी' परीक्षेत त्यांच्या कन्येचे दोन गुण वाढवल्याचा आरोप झाला होता.