मुलांच्या खोड्यांमुळे अन बालकनीत नारळ पडल्याने शेजारचे आजी आजोबा खूप रागावतात . सोसायटीच्या मीटिंग मध्ये तक्रार करतात . नंतर कॉर्पोरेशन ची माणसे सोसायटी मधील दोन झाडे तोडायला येतात तेव्हा मुलांना फार वाईट वाटते . कारण ती झाडे म्हणजे मुलांचे मित्रच असतात पिंट्या तर मनातल्या मनात सॉरी म्हणतो त्या झाडांना अन त्यावर राहणाऱ्या पक्षांना