रेल्वेविरुद्धचा निसटता विजय, मग बलाढ्य तमिळ नाडू ला भुसावळमध्ये धूळ चारणे आणि पंजाबविरुद्ध एका विलक्षण खेळपट्टीवर झालेली फायनल. महाराष्ट्राच्या १९९२-९३ च्या रणजी ट्रॉफी प्रवासात विविध अनुभव होते. सुरेंद्र भावे पुढे नेत आहेत त्या सीझनची कहाणी. ऐकूया...