केंद्र सरकारने या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ६९ लाक २४ हजार टन गहू खरेदी केला. हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या या गव्हापोटी १४ हजार कोटी रुपये अदा करण्यात आले? तर भाताची खरेदी कशी राहिली? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

केंद्र सरकारने या रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ६९ लाक २४ हजार टन गहू खरेदी केला. हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या या गव्हापोटी १४ हजार कोटी रुपये अदा करण्यात आले? तर भाताची खरेदी कशी राहिली? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.