केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आजघडीला विविध बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे.

केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आजघडीला विविध बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे.