केंद्र सरकार असो वा राज्य सरकार, दरवर्षी हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी पीक उत्पादनाचे अंदाज जाहिर केले जातात. मात्र नंतर त्यात कपात केली जाते. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. पण सरकारच्या आकड्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान कसे होते? यंदा उत्पादनाचे काय अंदाज आहेत? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीन मधून.


