केंद्र सकारने सात शेतीमालावरील वायदेबंदी एक वर्षासाठी वाढवली. याचा शेतकऱ्यांना फटका बसणारच आहे. मात्र आता प्रक्रिया दारांच्या संघटनेनेही वायदेबंदीला विरोध केला आहे. पण वायदेबंदीला विरोध करणारी ही संघटना कोणती? या संघटनेची नेमकी मागणी काय? शेतकऱ्यांना वायदे सुरु झाल्याचा काय फायदा होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


