भारत लवरकच कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मागील काही वर्षांपासून भारताची तूर, मूग आणि उडिद आयात वाढली आहे. यंदाही त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. मग भारताला कडधान्य आयात का वाढवावी लागली? वाढलेल्या आयातीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


