राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या कापूस आणि सोयाबीन या पिकांचे भाव कमी जास्त होत आहेत. तर काही मालांचे भाव स्थिर आहेत. कोणत्या मालाला काय भाव मिळाला, याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. आज आपण शेतमार्कट पाॅडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.


