देशातील बहुतेक शेतकऱ्यांनी तूर कमी भावात विकली. परंतु आता बाजारातील कमी आवक आणि वाढलेली मागणी तसेच कमी पावसामुळे लागवड कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली. परंतु या दरवाढीचा लाभ कुणाला मिळत आहे? तुरीचा दर कितीवर पोचला? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.


