देशात सरकारच्या धोरणामुळे कडधान्य आयात सुरुच आहे. मात्र सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये हरभरा आणि तूर आयात घटली. परंतु याचा बाजारावर काही परिणाम झाला का? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.

देशात सरकारच्या धोरणामुळे कडधान्य आयात सुरुच आहे. मात्र सरकारी आकडेवारीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्चमध्ये हरभरा आणि तूर आयात घटली. परंतु याचा बाजारावर काही परिणाम झाला का? ऐकूयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.