झी मराठी वाहिनीवरील 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेपासून सुरू झालेला प्राजक्ता माळीचा अभिनय क्षेत्रातला प्रवास खूपच इंट्रेस्टिंग आहे. तिनं मालिकेत काम केलं, सिनेमात मोठ्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून रमली,विनोदी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना भटकंती घडवून आणली ते अगदी 'प्राजक्त प्रभा' पुस्तकाच्या माध्यमातून तिच्या कवितांनी रसिक मनाला आनंद देण्याचंही काम केलं. चला तर मग,सकाळ पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून प्राजक्ता माळीशी साधलेला दिलखुलास संवाद नक्की ऐका.


