१) महाराष्ट्र सरकारने पीएनजी प्रक्रिया सुलभ केली
२) बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर बंदी
३) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ
४) महाराष्ट्रात कांद्याच्या दरात मोठी घसरण
५) अत्यावश्यक पेट्रोकेमिकल्सवरील सीमा शुल्क माफ केले
६) जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मुंबईत उभारणार
७) शाहरुख खानने 'हनुमानाची' भूमिका नाकारली होती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


