१) होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली झाली
२) मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर उन्हाचा कडाका वाढणार
३) इराणी शिष्टमंडळाने धमकीमुळे मार्ग बदलला
४) धार्मिक श्रद्धांबाबत निर्णय देऊ शकत नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं
५) पुढील ३-४ वर्षे गॅसचा तुटवडा कायम राहू शकतो
६) आयपीएलमध्ये पंचांवरही दंड आकारण्याची शिफारस
७) नाट्यगृहांच्या भाड्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


