1 १८ मे १९७४ साली भारताने पोखरण येथे केली होती पहिली अणूचाचणी
2 राज्यात मान्सूनचं आगमन ६ जूनपर्यंत होईल, तर मराठवाड्यात ११ जूनपर्यंत मॉन्सून पोहोचणार
3 पाऊस नाही तिथे आधी निवडणुका घ्या.... नंतर मुंबई आणि कोकणातील निवडणूका घ्या सुप्रीम कोर्टाचे आदेश
4 कोरोनाची भीती कायम! चीनमधील आशियाई पॅरा गेम्स स्थगित
5 भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल
6.कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा कॉस्मेटीक सर्जरी दरम्यान मृत्यू झालाय..
7 क्रिकेटचा 'गब्बर' सिनेमाच्या पडद्यावर; शिखर धवनचं बॉलीवूडमध्ये पदार्पण
8 चर्चेची बातमी- भाजपच्या कार्यकर्त्याची राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याना मारहाण, गुन्हा दाखल


