नितीशकुमार यांचं राजकीय भान, त्यांची प्रशासकीय पकड, त्यांनी केलेली अनेक चांगली कामं असं सगळं जमेला धरूनही, सहकाऱ्यांनी निश्र्चिंत राहावं असे भरवशाचे नेते ते कधीच नव्हते. तरीही बिहारमध्ये नितीशकुमार हे दखलपात्र नेतृत्व आहे....हे मात्र सर्वांना मान्य करायलाच हवं.....