दरवर्षी आपल्या देशात कुठल्या ना कुठल्या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश होतच असतो. बोफोर्स, चारा घोटाळा, २ जी स्पेक्टर्म स्कॅम अगदी अलीकडचा आॅगस्टा वेस्टलँड स्कॅम, सत्यम गैरव्यवहार असे काही गाजलेले घोटाळे..... १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या काही महिन्यातच एक मोठा गैरव्यवहार उघडकीला आला....