शिवसेनेशी 'नातं' तोडल्याने फसलेले नेते
"राज"कारण " RajkaranMarch 08, 2024x
82
00:19:0917.57 MB

शिवसेनेशी 'नातं' तोडल्याने फसलेले नेते

महाराष्ट्राच्या राजकारणात ५६ वर्षांपासून शिवसेना नावाचे वादळ नेहमीच घोंगावत राहिले. या वादळात अनेकजण तरले तर अनेकजण फसलेही पण शिवसेनेची साथ सोडून घरोबा बदलणाऱ्या भल्याभल्या नेत्यांना या वादळाने घरी बसवून चांगलीच अद्दल घडवली.