RAJ'KARAN PODCAST : वानखेडेनंतर शिवसैनिकांनी दिल्लीचं 'कोटला' स्टेडियम गाजवलं; ठाकरेंच्या एका विरोधानं वाजपेयींचं सरकार हादरलं होतं!

RAJ'KARAN PODCAST : वानखेडेनंतर शिवसैनिकांनी दिल्लीचं 'कोटला' स्टेडियम गाजवलं; ठाकरेंच्या एका विरोधानं वाजपेयींचं सरकार हादरलं होतं!

१९९९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध करत शिवसैनिकांनी थेट दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर घडलेल्या या धक्कादायक आंदोलनामुळे संपूर्ण देश हादरला होता. केंद्र सरकार, BCCI आणि सुरक्षा यंत्रणा अडचणीत आल्या होत्या. सामना दिल्लीहून चेन्नईला हलवावा लागला आणि अखेर लालकृष्ण अडवाणींना स्वतः मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यावी लागली. नेमकं काय घडलं होतं? कोण होते ते शिवसैनिक? आणि या आंदोलनामागचं राजकीय गणित काय होतं? पाहा सरकारनामाच्या ‘राजकारण’ पॉडकास्टमध्ये. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Balasaheb Thackeray, Shiv Sena, Feroz Shah Kotla Pitch, India Pakistan Cricket, Wankhede Stadium Protest, Pakistan Tour India 1999, Shiv Sainik Protest, Lal Krishna Advani, Atal Bihari Vajpayee, Sarkarnama Podcast

१९९९ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला विरोध करत शिवसैनिकांनी थेट दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर घडलेल्या या धक्कादायक आंदोलनामुळे संपूर्ण देश हादरला होता. केंद्र सरकार, BCCI आणि सुरक्षा यंत्रणा अडचणीत आल्या होत्या. सामना दिल्लीहून चेन्नईला हलवावा लागला आणि अखेर लालकृष्ण अडवाणींना स्वतः मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यावी लागली. नेमकं काय घडलं होतं? कोण होते ते शिवसैनिक? आणि या आंदोलनामागचं राजकीय गणित काय होतं? पाहा सरकारनामाच्या ‘राजकारण’ पॉडकास्टमध्ये.


KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Balasaheb Thackeray, Shiv Sena, Feroz Shah Kotla Pitch, India Pakistan Cricket, Wankhede Stadium Protest, Pakistan Tour India 1999, Shiv Sainik Protest, Lal Krishna Advani, Atal Bihari Vajpayee, Sarkarnama Podcast

[00:00:01] October 101, राजकिय और सीमा वादा मुले नहमी प्रमाने भारत-पाकिस्तान देशान मधे प्रचंड तणाव होता, अशात पाकिस्तानी क्रिकेट संग भारताचा दावरे वरेनार होता, या दावरेतील एक सामना मुंबईचा वानखेड स्टेडियम वर नियो जित होता, शिवसेन

[00:00:36] अखेरीस एका रातरी, शिवसेनेचे काही प्रमुखुनेते आणि कार्य करते पूलिसांची कड़क सुरक्षा भेदून वानखेडे स्टेडियम मदे घुचले, त्यानी मैदानावर जाउन खेलपटीच खणून काडली, खेलपटी वर इंजिनोईल ओतल, आणि ती एव�

[00:00:57] आंतर राष्टरी पातरी वर जाली, अखेर सुरक्षेची खातरी नसल्याने आणि खेलपटी खराब जाल्या मुले वानखेडे वर होनारा भारत पाकिस्तान सामना रद्द करावा लागला मुंबई मने शिवसायनीकांच दूसर घर अच। त्यमले वानखेडे स्टेडियममने जान तंचसाथी फार मोठी गोष्टन होती पन तुमाला माहिती एका, वानखेडे वरील आंदोलना नंतर शिवसायनीकांची एकदा दिल्ली ही गाजोली होती

[00:01:23] थेट फिरोषाहाक पोटला स्टीडियमची खेड़पट्टी उखडली होती मुंबईचा तुलनेत दिल्लीच जाउन अशाज प्रकार्च आंदोलन पुन्हा केलाने शिवसायनेची जग भराचर्चा जाली नेमका काई घडलो होती तेवाँ बालासाहेब ठाकरे यांची ही मोहीम शिवसायनीका निक कशी फत्ते केली होती आणि कोन होते ये ते शिवसायनीक पाहुया आच्चा सरकार नामाचा राजकारण या पॉडकास्ट मधे नमस्कार, बी श्रेयस अकलकोटकर

[00:01:53] जानेवारी एकोनिशन नवेंडनों मधे ही पाकिस्तांची टीम भारताचा दावर्यावर एनार होती यात दोन कसोटी आणि भारत-पाकिस्तान श्रीलंका यांचा तिल पेपसी कप त्रिकोणी मालीका होनार होती 28 जानेवारी पसुन दिल्ली तिल फिरोज शहा कोटला स्टेडियम वर भारत-पाकिस्तान पहिली टेस्ट मैच होती पन शिवसेना प्रमूख बाला साहेब ठाकरे यांचा या दावर्याला कडाडून विरोध होता कारगिल युद्धाचा आधीचा हा काल होता

[00:02:22] सीमेवर ही बराच तनावासाईचा या मुले सीमेवर आमचे जवान शहीध होतास्ताना आपण तेंचाशी क्रिकेट खेवशकत नाही आशी भूमिकाच तेनी घितली त्या काई पाकिस्तान कडून होनारी घुश्खोरी और दहशत वाधी कारवायान ना विरोध होनून बाला साहभान नी जो परेंथ पाकिस्तान दहशत वाद धामवत नाही तो परेंथ तेंचाशी कोणते ही संबंद ठेव नैत असा सपष्ट केल

[00:02:47] ट्यांचा विरोध एवडा तीवर होता कि पाकिस्तानी संघाला भारताचा मातीवर पाइठेव देणार नाही भारतात पुठे ही सामना होँ देणार नाही अस सांगितल मुंबैत तर सामना होँ नई आसाथी शिवसेनिक प्रचंड आकरमक होते शिवसेनेचा विरोधामुले पाकिस्तांचा भारत दुरक्षा यंत्रणां साथी मोठी डोके दुखी थरला होता बालासाहेप ठाकरेंचा विरोधा मुले,

[00:03:13] BCCI ने पाकिस्तांचा एक ही सामना मुंबईचा वानखेडे किमा ब्रेबॉन स्टेडियम वर न ठेवनेचा निर्णेगेतला होता। शिवसेना हा पक्ष महराष्ट्रापूर्ता मर्यादित असल्याने इतर राज्यानमधे सुरक्षेचा फार प्रश्ण येनार नाही आसा केंदर सरकारचा होरा होता। पण अचानक कोणाचा ही ध्यानीमनी नहुती आशी गोष्ट शिवसेनिकाननी केली। साथ जानेवारी एककोणिशे नव्वेंडनों। दिल्लीत कडाक्याची थंडी होती।

[00:03:40] या थंडीत पोलिसांचा कडक सुरक्षेला चकवा देत युवक संघटनेचे चार शिवसेनिक फिरोच शाहा कोटला मैदानात पुसले। आमबेडकर फुटबॉल स्टेडियम मध हुन्च उखाननी फिरोच शाहा कोटला स्टेडियम मधे प्रवेश केला। लोखंडी सलयांचा साहियाने तनी स्टेडियम मधिल मुख्य आणी इतर दोन अशा एकुण तीन ही खेलपट्या उखडल्या। रात्री अकरानंतर शिवसेने चा दिल्ली परदेश शाखे ने खेलपट्या उखडन्याचा प्रकाराची जबाबदारी घितली।

[00:04:08] या घटने मुले जग भरात खलबल उडाली। भारताचा सुरक्षा व्यवस्थे बदल नकारात्मक संदेश गेला। पन शिवसेना प्रमूख बाला साहिब ठाकरे और खासदार मधुकर सरपोत्दार यांचा आदेशानुसार खेलपट्य उखडली असा दावा प्रदेश शाखे ने किला। सरपोत्दार यानी ही जो परंत आयसाइ स्कौंसर्ड दहशतवाद समपत नाही तो परंत पाकिस्तान वरोबर्ग भारताथ पूठे ही क्रिकेट सामना होऊ देनार नाही आशी भूमिकाज घितली।

[00:04:36] भारत पाकिस्तान सामने हे दोन मित्रान मधिल सामने नसून, दोन शत्रून मधिल लढ़ता है अशी भूमिकाज शिवसेने ने घितली। शिवसेने चा आंदोल नामुले आणी खेलपटी खराब जालाने सामना रद्द होणार का आशी चर्चा सुरुझाली। यान अंतर ही केंद्र सरकार आणे BCCI पाकिस्तानला भारतात बोलोवने वर आणी त्यांचा बरोबर खेलने वर ठाम होती।

[00:04:59] BCCI आणी दिल्ली क्रिकेट असोसियेशन ने अहोरात्र काम करून खेलपटी दुरुस्त करून सामना खेलवनेची तयारी सुरुझेली। अशात आकरमक शिवसैनिकाननी मुंबईत BCCI कार्यालाया वर ही हललाकेला, तिथल्या ट्रोफय तोडल्या, ततकालिन केंद्रिय गुरुहमंत्री लालकुर्ष्ण अडवानी यानी घटनेतिल सहभागी शिवसैनिकान वर कड़क कारवाईचा सूचना दिल्या.

[00:05:22] एवड्या प्रकारानंतर पाकिस्तानचा संगही 22 जानेवारी रोजी भारता दाखल धाला. भारत पाकिस्तान मधिल लड़तिनना मुढवर लोकांचा विरोधसला तरी ही त्यात क्रिकेट चीच सर्शी होईल असमनत पाकिस्तानचा करणधार वसीम आकरमने बालासाहेब ठ

[00:05:39] दिवचले. तिकडे दिल्लीची खेलपटी उखडली गेल्या मुळे ती पुन्हा खेलनया योग्य बनावने साथी युद्ध पातली वर प्रयत्न सुरू होते. पन खेलपटी तज्ञानना काही दिवसांचा वेल हवा होता. तसेच दिल्ली मथे खेलाडुनचा सुरक्ष

[00:05:54] प्रश्ण निर्मान खाला होता. याँ छवेली तामेल नाडुने साम्नाचे यज़मान पद घेनाची आणी कडक सुरक्षा पुरोणाची तयार इदर शवली. चेन्नाई तील एमे चिदंबरम स्टेडियम साम्ना साथी सज्ज असलेच तैननी सांगितले. तिथले राजक

[00:06:21] रद्ध न करता फक्त साम्नेंचा क्रमाद बदल केला. त्यानुसार मूल वेला पत्रकातील दुसरी कसोटी जी चेन्नाई धोनार होती, ती पहिली कसोटी महनुन 28 जानेवारी पासुन खेलवनेचा हल्साली सुरू जाल्या. या हल्साली बालासाहेब ठाकरेंचा कानावर �

[00:06:37] त्याननी चेन्नाईचा स्टेडियम कडे मोरचा वळवला. रूबरू कारेक्रमात बोलताना त्यानी भारत-पाकिस्तान मधील सामना बंद पाड्नेचा दुरुष्टीने आपन सतीश प्रधान्यानना चेन्नाईला पाठोले आहे असा धमाकाच केला. आमची योजनामी सा

[00:06:55] अशा भूमी के वर ठाकरे ठाम राहिले. सामना बंद पाड्न्या साथी पोलिसांचा मार खानेची ही तायरी असल्याच तैन्नी सांगितल. शिवसानी कानकडूंच सालू सामन्या जिवन्त साप सोडले जातील आशा धमक्या दिले. बाला साहेब ठाकरे यानी पाक विरोधी भूमी का आणे दिल्ली चा खेलपटी चा आंदोलना मागे एक राजकी ये गणित मांडून घेतली असल्याच बोलल जात होता.

[00:07:18] करण 1199 मधिल सामन्या पुर्वी 1169 मधे विश्वच शक्सपर्धेत आण 1179 मधे स्वतंतरता स्पर्धेत भारत पाक सामने भारतातत जाले होते. त्या सामन्यानना बाला साहेब ठाकरे किवा शिवसेनने विरोध केला नहोता. शिवाय क्रिकेट सोडून इतर स्पर्धान मधे ही भारत पाक सामने जाले होते त्याला ही विरोध जाला नहोता. एकोणिशन 99 मधे मात्र बाला साहेब ठाकरे याननी टोकाची भूमी का घेतली होती.

[00:07:44] या मागे केंद्राद भाजपचा नेतरुत वातिल आघाडी सरकार होता. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई यानचा वर घटक पक्षान चा मूठा दबाव होता. घटक पक्षान नी चालोलेल्या उढ़ातानी मुले सरकारची स्थेती नाजुक होती. संग परिवारातिल कट्टर हिंदुत्व वादी संगटनानी ही राम जन्म भूमी प्रकरणी तसेच स्वदेशी प्रश्णान वरुन सरकार व भाजपनेत्याना धारेवर धरलहोता.

[00:08:10] अशाविली केंद्र सरकार आपले विरोधात फार्शी कटोर भूमी का घेवु शक्नार नाही आसा ठाकरेंचा अंदाज होता. या विरोधातुन शिवसे नेलाही राष्टरिय पातली वर निन्याची संधी बाला सहब ठाकरे याननी दिली. या तुनच त्यानी पाक क्रिकेट संगला विरोध करन्याचे व आपले डावपेच अमलात अण्याचे ठरोले.

[00:08:31] या सगय वादावर तोडगा काड़न्या साथी पंत प्रधान वाजपे याननी त्यान्से खास दूत मनुन तेमाचे गुरह मंत्री लालकुर्ष्ण अडवाणी यानना मुंबाईत पाठवला. मुंबाईतील सेंटोर होटेल मधे अडवाणी याननी बालासाहेब ठाकरे यानची भेड घेतली. या त्यान्ची सम्जूत घालना आली आन्ट्यानी पाक विरोध आंदुलं एक वर्षा साथी स्थगित कर्थ असल्याच सांगितली. या मुले भारत पाक सामनेचा मार्ग मूकला जाला.

[00:09:00] या तून ठाकरे याननी त्यानना हव्यात्या गोष्टी साधुन घेतली. ठाकरे यांची सम्जूत घालना साथी अडवाणी यान्चा वर मुंबाईत येनाची नामुष्की उढवली. ठाकरे यान्नी वातावरं इतकत आपवल कि भारतिय क्रिकेट संगहाचा खेलाडूना सुरक्षा देनेची वेल केंदर सरकार वराली इतकत नवेतर दिल्ली एथिल पहिला सामना रद्ध करून तो चेन नही एथे हलावने ताला पाकिस्तांचा क्रिकेट संगहाचा दौरा हाक केंदर सरकारचा परतिष्ठेचा प्रश्ण बनला

[00:09:28] शिवसेनेची भारतात्तर चरचा जहालीच पड आंतर्राष्ट्रिय पात्रिवर ही ये नावको हुचल 1199 चा वर्षाचा सुर्वातिला जालेला हा वाद फक्त क्रिकेट सा वाद नहुता तो भारताचा राजकारणात शिवसेनेचा वाडत्या प्रभावाचा संदेश होता एक पक्ष, एक नेता और हजारो आक्रमक शिवसेनी याननी मिलून केंदर सरकारला ही गुड़ग्यान वराणल होता

[00:09:53] बनुनाच एक नेशेन नववेंडोच हे आंदोलन आज ही भारती राजकारण आणि क्रिकेट चा इतिहासातील सर्वात वाद ग्रस्त अध्यायान पैकी एक मानल जात तर हा होता आचा सरकार नामाचा पॉड़कास्ट आचा सरकार नामाचा पॉड़कास्ट तुम्हाला कसा वाटला हे आमचा परिंत जरूर कलवा त्यासाथी इते कमेंट करला विसरू नका आणि त्यास बरोबर रेटिंग ही द्या आणि शेयर ही करा भेटुया उधिल आठोड्यात एका नवया राजकिय विश्यास हाँ