RAJ'KARAN PODCAST : सिंगूर ते नंदीग्राम: ममता बॅनर्जींनी कसं संपलं बंगालमधलं डाव्यांचं राज्य?

RAJ'KARAN PODCAST : सिंगूर ते नंदीग्राम: ममता बॅनर्जींनी कसं संपलं बंगालमधलं डाव्यांचं राज्य?

पश्चिम बंगालमध्ये तब्बल 34 वर्षे डाव्या आघाडीची सत्ता अबाधित होती. शेतकरी धोरणांमुळे निर्माण झालेला भक्कम जनाधार हा त्यांच्या यशाचा मुख्य आधार होता. मात्र 2000 नंतर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहणाच्या निर्णयांनी परिस्थिती बदलली. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड या आंदोलनांनी राज्यात मोठा असंतोष निर्माण केला. ममता बॅनर्जी यांनी या असंतोषाला राजकीय रूप देत स्वतःला सामान्य जनतेचा आवाज म्हणून उभं केलं. “माँ, माटी, मानुष” या घोषणेद्वारे त्यांनी जनतेशी भावनिक नातं निर्माण केलं. अखेर 2011 मध्ये डाव्यांची सत्ता संपुष्टात येत बंगालमध्ये मोठा राजकीय परिवर्तन घडून आलं. KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, West Bengal Politics, Mamata Banerjee, Left Front Rule, Singur Movement, Nandigram Protest, Lalgarh Movement, Bengal Political Change, Land Acquisition Issue, Trinamool Congress, Maa Mati Manush

पश्चिम बंगालमध्ये तब्बल 34 वर्षे डाव्या आघाडीची सत्ता अबाधित होती. शेतकरी धोरणांमुळे निर्माण झालेला भक्कम जनाधार हा त्यांच्या यशाचा मुख्य आधार होता. मात्र 2000 नंतर औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहणाच्या निर्णयांनी परिस्थिती बदलली. सिंगूर, नंदीग्राम आणि लालगड या आंदोलनांनी राज्यात मोठा असंतोष निर्माण केला. ममता बॅनर्जी यांनी या असंतोषाला राजकीय रूप देत स्वतःला सामान्य जनतेचा आवाज म्हणून उभं केलं. “माँ, माटी, मानुष” या घोषणेद्वारे त्यांनी जनतेशी भावनिक नातं निर्माण केलं. अखेर 2011 मध्ये डाव्यांची सत्ता संपुष्टात येत बंगालमध्ये मोठा राजकीय परिवर्तन घडून आलं.


KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, West Bengal Politics, Mamata Banerjee, Left Front Rule, Singur Movement, Nandigram Protest, Lalgarh Movement, Bengal Political Change, Land Acquisition Issue, Trinamool Congress, Maa Mati Manush

[00:00:01] एक काल होता, जिम्हां पश्चिम बंगलमधे निवडनु कोन जिंकनार, असा प्रश्ण विचारला जायचा तेम्हां डावे एवढच उत्तरासाईचा। जग भरात डावयांची ताकत कमकूध होतास्ताना, पश्चिम बंगलचा डावयांचा गड अबादित होता। पाच दाह वर्शनाही तर तब्बल 37 वर्श डावे 31 सत्तेत होते। सलग सात निवडनु का जिंकत डावया घाडी बंगाल प्रांताची डौन होती।

[00:00:28] 148 ची मैजिक फिगर असलिल्या विधान सभेत कधी 178, कधी 177, 179 अश्या जिंकत खुटा मजबूट ठोकून डावया घाडी सत्तेत होती। लाल भावट्यान अखंड बंगाल प्रांत माखला होता। या सत्तेला आवहांदेन अशक्य मानल जात होता। पण एका आक्रमक महिलेने हे अशक्य काम शक्य करून दाखोला। डावया घाडीला पाणी पाजला।

[00:00:57] शवतीस वर्षान चा एक हती सत्तेला सुरूंग लावला। नुस्ता सुरूंग च लावला नाही। तर हीच्ट डाविया घाडी आज एक आकडी आमदार निवडून अण्या साथी ही धड़पडता हे। डावयान ची अवस्था अगदी ताकद नसलिल्या पहिलवाना सर्खी जाली आहे। निमकास काई केलो होता ममता दी दिननी। डावयान ना सत्ते बाहर कसा फेकल। पाहुया आच्या राजकारण या पॉड़कास्ट मधे। नमस्कार। वी श्रेयस अक्कल कोटकर।

[00:01:26] स्वातंत्र अनंतर जा प्रमान देश भरात कॉंग्रेस चा करिश्मा होता अगदी तसाच क्वश्चिम बंगाल मधे ही होता। बिधान चंद्र रोय 12 वर्षे मुख्यमंत्री होते। पन 1575 मधील आनिबानी चा कालात इंदीरा गांधी आनि कॉंग्रेस सरकार विरोधात ज

[00:01:56] संगटनात्मक्षिस्त आनि तला गालातिल कार्यकर्त्यान मुळ त्यानना मतदारान परेंत पोच्ण सोप गेला। पस्चीम बंगाल मधे बहुसंख्य ग्रामिन लोकसंख्या गरीब शेतकरी आनि मजूर होती। शेती, जमीन, ठात्यांचा जिवालाचा विशे होता।

[00:02:11] एकुणिशे सत्यात्तर मधिल निवडनुकी वेली डावया सरकार्न शेतकर्यानना याच जमीनीचा हक मिलूँँ देनाच आश्वासंदिल होता। या आश्वासंदिल होता। या आश्वासंदा मुले ग्रामिन भागात पक्षाचा भक्कम जनाधार तयार जाला। जोती �

[00:02:39] जोती बसु आणे डावया आगडीचा संपूर्ण पश्चिम बंगाल मधे दबदबा तयार जाला। उडचे तबल 23 वर्षे ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहले। उड़े दशक बदलले आणी बुध्धदेव भट्टाचार्य राज्याचे मुख्यमंत्र

[00:02:56] बदलले तरी डावयांची जादू कमी झली ना होती। 2001 आणी 2000 सहा मधे उन्हा डावेच बहुमतान सत्ते ताले। पन 2007 अंतर डावयांचा सत्तेला उतरती कडा लागायला सुरुवात झली। जाद जमीन धोर्णा वर डावे सत्ते ताले होते त्याच धोर्णाला बाजु

[00:03:15] जेश्ठ राजकी अविशलेशक सुहास पलशीकर हे देश-प्रदेश कुस्तकात सांगतात पश्चिम बंगाल हे आउद्योगीक विकासा साथी प्रसिधना ही। तिथ ग्रामीन भागाची चाप जासता है। राज्जा तील एकुन श्रमिकान पैकी 20 टक के शेतकरी और 20 ट

[00:03:43] 70 और 215 चादशकात। जिमाही शेती विकसित होती त्या विडि जोती बसु मुख्यमंत्री होते। कमिनुस्तान चा मुख्य लढ़ा हा भान्वलदार वर्गाचा विरोधात आस्तो थे सर्वश्रूता है। जोती बसु यान्नी देखील याच विचारानुसार शेती विश

[00:04:13] जाताचारिय यांचा कडे नेतुरुतु आले अनंतर पक्ष आउद्योगीकी करणा कड़ जाऊ लागला। सिंगूर इथ ताटाना जमीन देनाचा प्रयतन जाला। विशेश आउद्योगीक शित्र अर्थात S.E.Z. साठी नंदिगरा मिथ शेद जमीनी ताब्याद घेनाचा प्रयतन जाला। मम्ता दिदिननी डाव्यांचा बदललेल धोरण नेमक हेरल। 2000 सहा पुर्वी मम्ता दिदिनना गांभिर्यान घेतल जात नहुत।

[00:04:38] त्या आंदोलन करतात, घुषना बाजी करतात, उपोशन करतात, पन डाव्या आगाडीचा पराभव करू शक्तिल आसा फारलोकाना वाटतन हुत। 2000 सहा थे वर्ष मात्र मम्तांचा आणी पश्चिम बंगालचा राजकारनात निर्णायक खरल। त्या वर्षी दाव्या आगाडीने पुन्हा निवडनूक जिंकली। त्यानना मोठ बहुमत देखिल म्याल। पन त्याचकालात भट्टाचारिय सरकारने आउद्योगीकी करनाला चालाना देना साथी मोठे निर्णायगेनया सुरुवात केली।

[00:05:06] सरकार्च महन न होता की बंगाल मधे उद्योगाले पाहिजेत। रोजगार निर्मान जाला पाहिजे। मग या उद्योगान साथी मोठया प्रमानावर शेद जमीन अधिग रहित केली जाव लागली। या मोले ग्रामीन भागात असंतोष वाढ़ु लागला। याची पहली ठिनगी पडली सिंगूर मधे। सिंगूर हे हुगली जिल्हा तील एक गाव। इथा ताटा समुहला नैनोकार प्रकलपा साथी जमीन देनाचा निर्णाय घेनाताला।

[00:05:31] जवलपास एक हजार एकर सुपीक जमीन या प्रकलपा साथी घेनातेनार होती। राज्य सरकार्न हे विकासाचा पावलासलेच सांगितला। पन अनेक शेतकरी या निर्णयाचा विरोधात होते। त्यांचा महन्न होता की जमीन मनजे फक्त मालमत्ता नाही। ती उपजिवीकेच साधना है। शेतकरेना वाटत होता की त्यांची जमीन जबर्दस्तीने घेतली जाता है। सुरुवतिला हा संघर्ष स्थानिक पातली वर होता।

[00:05:58] स्थानिक समीत्या शेतकरी संघटना आणि कार्य करते आंदोलन करतोते पन पोलीस कारवाई वाढु लागली आणि आंदोलन राज्य व्यापी बनल ममता बैनरजी यान्नी या आंदोलनात उड़ी घितली त्या उपोशणाला बसल्या त्यानि जमीनी चा प्रश्णाला भावनिक आणि राजकी अमुद्धावनोल उद्योगाचा नावा खाली गरीब शेतकर्यान वर अन्याई केला जाता है हे शेतकर्यान चा म्हण्न देशपातरी वर मांडल

[00:06:24] अशात सिंगूर आंदोलना दर्म्यान तापसी मलिक नावाचा सोला वर्शिय मुली ची हत्या जाली ती आंदोलनात सक्रिय होती तीचा मृत्यूने संपूर्ण राज्य हदरल आंदोलन अधिक तीवर जाल लोकाना वाटू लागल की आंदोलन दड़पने साथी ह्यूसे चावापर केला जाता है तापसी मलिक चानाव आंदोलनाचा प्रतिक बनल मम्ता बैनर जी यान्नी या प्रकर्नात CBI सावकशीची मागनी केली

[00:06:52] या मुले आंदोलनाला नैतिक बल में आल नागरी, लेख, कलाकार, सामाजिक कार्य करते आणि बुद्धी जीवी हलू-हलू आंदोलनाशी जोडले जाव लागले हीच्ती वेड होती जहां मम्ता बैनर जीनचा प्रतिमेत मोठा बदल दिसु लागला त्या फक्त विरोधी पक्षने तेराहिला नाहीत तर लोकानचा संघर्षाचा नेत्रुतुव करनारी व्यक्ती मनुन तैंचा कडे पाहिल जाव लागले सिंगूर नंतर नंदिग्राम आंदोलन उभराहिले

[00:07:18] नंदिग्राम मधे सरकार्न इंडोनेशियाचा सलीम गुरूप साथी जवलपास 17,000 एकर जमीन देनाचा निर्णे घेतला ही जमीन विशेश आर्थिक शेत्रा साथी वापर्नेचा प्रस्ताव होता स्थानिक लोकाननी याला विरोध गेला शेत्करी, ग्रामस्थ और विविध राजकिय संघटना एकतर आल्या एक संघटना तैयार जाली नंदिग्राम आधी कमिनस्ट पक्षाचा मजबुद गड मानला जात होता पन लोकानचा रोश वाढ़क गेला

[00:07:47] सवदा मार्च 2007 रोजी ओली संघटनी आंदोलन करत्यान वर गोली वार केला या घटनेत काही लोकानचा मुर्त्यू जाला और नंदिग्राम देश भर चर्चेताल राज्य सरकार वर मोठया प्रामाना टिका जाली ममता बैनरजी नंदिग्राम लागेला त्यानी संघर्षात थेट सहभागेतला त्यानी यूसा चाराचा निशेद केला त्यामुले लोकान मधे त्यानचा बदल सहनु भूती आणे विश्वास वाढ़ू लागला

[00:08:14] नंदिग्रामने ममता बैनरजीनचा प्रती मिला नवा आकार दिला त्या आता परिवर्तनाच प्रतीक बनला सिंगूर आनि नंदिग्रामननतर लालगड आंदोलन उभराहिला लालगड हा आदिवासी बहुल भाग भूता इथे आनेक वर्ष विकासाचा अभाव, परशासनाच दुरलक्ष आनि पोलीस कारवाई मोले असंतोश होता

[00:08:48] आर्थिक दुरलक्ष आनि आदिवासींचा संताप या सग्यांचा संगम होता ममता बैनर्जी आनि या प्रश्णान नाही राजकीय पातली वरू चल्ल या अंदोलना मोले ग्रामीन आनि दुरलक्षित समाजात ममता बैनर्जींचा प्रभाव वाढ़त गेला तैन्ची भाषा आनि राजकीय शाईली बदलू लागली तैननी मा, माटी, मानुष फा नारा दिला फा नारा अत्यंत प्रभावी थरला

[00:09:14] मा भनजे बंगालची ओलक, माटी, मणजे जमीन, मानुष, मणजे सामान्य मानुष या तीन शब्दान मधे आंदोलनाचा सार दडलला होता डावया पक्षाननी अनेक वर्ष जा शेतकरी राजकारना वर आपली ताकद उभीकेली होती याज भूमिकेत ममता बैनर्जी प्रवेश करू लागला सुर्वतिला बंगाल मधील बुद्धी जिवी वर्ग ममता बैनर्जीन पसुन दूर होता तेनना ममता बैनर्जीनची शैली हार्शी पसंत नहोती

[00:09:44] या तीनी आंदोलनानंतर परिस्थिती बदलली लेखक, कलाकार, प्राध्यपक, सामाजिक कार्य करते आणी दावया विचार सरनेतील काही नाराज लोक ही तैंचा कडे आकर्शित जले कारण आंदोलन केवल राजकी नहोती ती मानवी प्रश्णानवर आधारित होती शेतकरेंची जमीन, पोलीस हिऊंसा आणी सामानने लोकांचा आवाज या मुद्ध्याननी बुद्धि जिवी वरगाला ही प्रभावित केल

[00:10:11] 2008 मथे पश्चिम बंगाल विधान सभा निवडनूक छाले इनिवडनूक हक्त पक्षान मधिल लढ़त नहोती इनिवडनूक परिवर्तन आणी सातत्य यांचा तिल संघर्ष होता मम्ता बैनर्जी आणी तुनमूल कॉंग्रेस ने मोठा विजय मिलवला दाव्या अगाडी ची 37 वर्षान ची सत्ता संपली हाँ केवल राजकी ये बदल नहोता हा भावनिक आणी सामाजिक बदल होता

[00:10:37] मम्ता बैनर्जी चा प्रवास हा केवल एका राजकारनाचा प्रवास नाही तो संघर्ष प्रतिमा बदल आणी जन आण्दोलनाचा शक्तीचा प्रवास आहे सिंगूर, नंदीग्राम आणी लालगड ही आंदोलन येवल जमीन आणी राजकारना पुर्ती मर्यादितन होती ती लोकांचा अवाजाच प्रतिक होती या आंदोलनाँनी मम्ता बैनर्जीनना नवसंजीवनी दिली त्यानी दाव्यांचा पारंपारिक मतदारान परिंत पोचन्याचा मार्ग तैयार केला

[00:11:07] आणी शेव्टी चाउतीस वर्षांची सत्ता उल्धाउन टाकनेची ताकत दिली पश्चिम बंगालचा या आंदोलनानी भारतिय राजकारनाला ही एक महत्वाचा धडा दिला जन आंदोलन केवल रस्त्यावर मर्यादित रहात नाहीत तरती सत्तेच समीकरना ही बदलू शकता तुमाला हा पॉडकास्ट कसा वाटला आमाला इथे कमेंट मधे नकी सांगा आणे अशाच महत्वपुर्ण राजकी घटान बदल जानून घिना साथी आई कत रहा राजकारन