१९९३ मध्ये पी. व्ही. नरसिंहराव सरकारविरोधात अविश्वास ठराव आला होता. सरकार अल्पमतात जाण्याची शक्यता असताना शिवसेनेचे परभणीचे खासदार अशोक देशमुख यांनी निर्णायक भूमिका बजावल्याची चर्चा झाली. JMM लाचकांडात मध्यस्थी केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि देशभर खळबळ उडाली. बाळासाहेब ठाकरे यांनी याला थेट गद्दारी मानत देशमुखांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत सामान्य शिवसैनिक सुरेश जाधव यांना उमेदवारी देत बाळासाहेबांनी ‘गद्दारीचा बदला’ घेतला. या संपूर्ण राजकीय नाट्याची सविस्तर कहाणी जाणून घ्या या पॉडकास्टमध्ये.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, P V Narasimha Rao, JMM Bribery Case, Ashok Deshmukh, Balasaheb Thackeray, Shiv Sena, No Confidence Motion 1993, Suresh Jadhav, Parliament Politics, Maharashtra Politics, Sarkarnama Podcast
[00:00:02] 1139 चवर्ष, 1199 मधे केंद्रात सत्यत आलिल्या, PV नरसीवरावांचा सरकार विरुधात, मार्कस्वादी कम्यूनिस्ट पक्षाने अविश्वासाचा ठरावांडला। 3222 सदस्थांचा सभागरुहात त्यावडी कॉंग्रेस कडे 248 खासदार होते। नरसीहराव सरकारला 226 मतांची गरज होती। भणजेच आजुनही 18 खासतारांचा पाठिमबा गरजेचा होता।
[00:00:32] या मतांची तड़ोड करने साथी नरसीहराव या ना त्याविणी चक्क शिवसेने चा एका खासदाराने मदद केली होती। बालासाहेब ठाकरे या नी प्रचंड विश्वास दाखावलेला या खासदाराने चिवसेने तुन फुटून राव सरकारला उगण मदद केली होती। त्या खासदारा विरुधा त्यानंतर बालासाहेब ठाकरे या नी रान उठावला आणी पुना आखासदार लोकस अभेत कधिस दिसला ना ही।
[00:00:56] नेमके कोन होते है खासदार आणी त्याननी नरसीह राव यांच सरकार वाचवनेत कशी महत्व पुर्ण भूमी का बजावली होती। पाहुया आच्चा पॉर्डकास्ट मधे। नमस्कार, विश्रेयस अक्कलकोटकर। राव सरकारला सत्यत येवन आउगे 25 महिने जाले होते। या एवड्याक आलखणडा तही त्यांचा सरकार वर दोन अविश्वास ठराव येवन गेले होते। पन त्यातून सरकार थोड़केत बचावलो होते।
[00:01:26] पने कोण शे त्रैन्णों मधील अविश्वास ठराव सर्वार्थाने वेगला होता। मार्क्स्वादी कम्यूनिस्ट पक्षाने हा ठराव पुरस्कुरूत केला होता। शिवाय, आजित सिहं यांचा नेतरूत्वातिल जनतादल, भाजप, आणी अन्नाद्रमुक, मुनेत्रकलघम नही या ठरावा साथी पुढाकार घेतला होता। जनतादल आणी अन्नाद्रमुक, मुनेत्रकलघम, हेतर कौंग्रेस्टे मित्रपक्षच होते।
[00:01:52] पण त्यानीच सरकारला पाठिमबा न देनेच जाहेर केलाने या ठरावा कडे संपुर्ण जगाच लक्ष लागला होता। त्या द्यूशी लोकसभेतिल पत्रकार आणी अभ्यागतांचा खक्ष खचा-खच भरला होता। शेवट्चा खचना परेंत ही उच्छूकता शिगेला पोहुचली होती। जरी या ठरावातून सरकार बचावले तरे अत्यनत कमी फरकाने बचावेल असबुल्ल जातोता। पन प्रत्यक्षात निका लागला तेवहां तबल्च चउदा मताननी राव सरकार चा विजय जाला।
[00:02:21] मुसलिम लिग चा दोन पैकी एका सदस्याने मतदानाद भाग घेतला नाही। तर एका सदस्याने ठारावाचा विरोधात मतदान केला। आजित सीह यांचा नेतरुत्वातिल जनता दलाचा सातध खासदाराननी स्वतंत्र गट स्थापन केला। या शिवाय शिबु सोरेन यांचा सह जारखंड मुक्ती मोर्चा चा चार खासदाराननी राव यांचा सरकारला पाठिम बाजाहिर केला होता।
[00:02:45] या शिवाय केरल कॉंग्रेस एक आणी दोन स्विकृत सदस्यां सह सहा मते खरावाच्या विरोधात पडली होती। खरावाच्या बाजुने 2.1 आणी खरावाच्या विरोधात 2.5 मत पडली। तबल्चवदा मतानी राव सरकारचा विजय जाला। सरकारचा याच विजया मागे पर्भनीचे शिवसेना ततकालीन खासदार आशोक देशमूख यांची निर्णाय घुमिका होती।
[00:03:13] मगाशे उल्ले केलेला शिबु सोरेन यांचा सह जारखन मुक्ती मोर्चाचा जा चार खासदारानी सरकारला मदत केली होती। त्या चार मतांची जोलनी करने साथी स्वताहा अशोक देशमूख सरसावले होती। CBI चा आरोप पतरातील नोंदी नुसार अशोक देशमूख यांची खासदार शैलेंद्र महतो आणी इतरांची भेट गेउन त्यानना नरसीह राव यांचा शी चर्चा करने साथी प्रोच्सा हीत केले होती।
[00:03:38] 25 जुलेई 31 रोजी देशमूखाननी 35 प्रधानांची संपर्क साथून या खासदारांचा मागनान बाबत चर्चा केली। हेच संपुर्ण प्रकरन पुढे जे एम एम ब्राइबरी केस भणून देशबर गाजल। खासदारांना 25 देऊन मते विकत घेतलाचा आरोब जाला जामधे अशोख देशमूखानचा नाओ मध्यस्थ मनुन समोराल होता।
[00:04:02] एकोणिशे त्रेंडों मधे नर्सिह राव सरकार पड़नार हे निश्चीत अस्ताना अशोख देशमूखाननी मध्यस्ति करुन शिबू सोरेन आनि तयांचा सहकार्यानना राजी केल। आरोब आनुसार या साथी प्रत्ते खासदाराला मोठी रक्कम देनाताली होती।
[00:04:32] चर्चा अधिक तीवर झाली। खासदारांचा खरेदी विक्रीवर लगाम घळन्या साथी सर्वोच्च न्यायालायानेही आनेक दाग पठोर ताशेरे ओडले। अशोख देशमूख हे शिवसेनेचे आक्रमक खासदार मणन उलखले जाईचे। पण एका घोडे बाजारात मध्यस्ती केलाने त्यांची राजकी ये कारकिर्द कायमची संपली। अशोख देशमूखांचा या भूमी के मुले शिवसेना प्रमूख बालासाहे ठाक्रे अत्यंत संतापले होते।
[00:04:59] त्याननी देशमूखांची हकाल पठ्टी केली। बालासाहे ठाकरे नी त्यानना पक्षातुन काढ़ून गद्दारानना माफी नाही हा संदेश दिला होता। एकोण शेहन्नोच्या लोकसभा निवडनुकीत सत्ताधरी कॉंगरेस पक्षाने अशोग देशमू यानना उमेदवारी दिली होती। तर गद्दारीचा आरोग धलेला अशोग देशमू खानना घरी बसावने साथी बालासाहे ठाकरे नी सामान्य शिवसैनी काला उमेदवारी दिली।
[00:05:26] बालासाहे बाननी सर्वानना धक्का देत सुरेश जाधव यानचा नावाची घोशना केली। त्याविली काही राजकी विशलेशका नी बालासाहे बानना सुरेश जाधव कोण असा प्रश्न तेमां विचारला होता। पन बालासाहे बानना उत्तर स्पष्ट होता, तो माजह शिवसैनी का है। अशोक देश्मुख यानचा कडे सत्ता होती, पैसा होता आणी इदान्डगा अनुभव होता। तर समोर शिवसैनीक आणी सुरेश जाधव होते।
[00:05:54] निका लागला तेमा संपूर्ण महाराष्ट्र अवाग जाला होता। नवख्या सुरेश जाधव या शिवसैनीकाने दोन वेला निवडनुक रिंगनात उतरलीले मातब वर अशोक देश्मुखाना धूल चारली होती। एका सामान्य कार्यकरत्या साथी बाला साहिब ठाकरेनी स्वताहाची परतिष्ठा पनाला लावली। दुसरी कडे निवडनुक चुर्षी ची होनार याचा अंदाज सर्वानना चाला होता।
[00:06:20] पन बाला साहिब ठाकरे पर्भणित उतरले तेमा तेनी एकच गर्जना केली होती। या गद्दारीचा हिशोक तुम्हला चुकता करायचा आहे। सहिवाननी सुरेश जाधवान सार्ख्या एका सामान्य चेहर्याचा खांद्यावर हाट ला। पर्भणिचा जनतेने अशोक देश्मूख्यांचा तबल एक लाख 14000 चा मता धिक्याने पराभव केला।
[00:06:42] पर्भणिचा जनतेने हे सिधकेल की उमेद्वार कोन ही असो आदेश मातोश्रीचा असेल तर विजय शिवसेने चाच होनार। उड़े एकणुशे अठेंडों मधे सर्वोच न्यायलयाचा पाच न्यायाधिशांचा खंडपिठाने निकाल दिला।
[00:07:08] जा खासदारानी शिबु सोरेन अणि इतराना लाच देवन मतदान केले होते, त्यानना या कलमा मुले काईदेशीर संुरक्षण मिलाल और त्यांचा वर खटला चालू शकला नाही। जैन्नी लाच भेतली तैनना सोरक्षन मिलाल, पड जैन्नी लाच दिली किवा मध्धस्तिकेली जा मधे आशोक देश्मु खांच नाव होता तैन चावर खटला सुरू रहला. मात्र लाच घिनारे मुख्य आरोपीत सुटले मुले या प्रकरनातिल काईदेशिर बाजू कमकुअच छाली.
[00:07:38] काईदेशिर रित्या अशोक देश्मु किवा इतर आरोपी सुटले तरी जनतेचा नायालायात क्यांच निकाल 116 मधेच लागला होता. तुम्हाला आच्चाहा पॉडकास्ट कसावाटला आमाला इते कमेंट मधे नक्की सांगा. आणि अशाच राजकी घडामोडीन विशय जानून घिना साथी आईकत रहा राजकारण। आणि आमच्या सरकार नामा पेजला फॉलो करायला विसरू नका.


