लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आला त्यावेळी त्या चर्चेतून काही ठोस निघेल….सरकारची काही मुद्यांवरची भूमिका स्पष्ट होईल अपेक्षा होती….मात्र, त्या सगळ्या चर्चेतून केवळ चिखलफेकीशिवाय काहीच निघालं नाही….
लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आला त्यावेळी त्या चर्चेतून काही ठोस निघेल….सरकारची काही मुद्यांवरची भूमिका स्पष्ट होईल अपेक्षा होती….मात्र, त्या सगळ्या चर्चेतून केवळ चिखलफेकीशिवाय काहीच निघालं नाही….