'सकाळ-साम'च्या 'मूड महाराष्ट्राचा' या महासर्वेक्षणाची सध्या राज्यभर चर्चा आहे. एकूणच महाविकास आघाडी सत्तेत परत येण्याची चिन्ह आहेत. उद्धव ठाकरे सर्वाधिक मतांसह पसंतीचे मुख्यमंत्री आहेत. पण, तरीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस वेगळे ठरतात. त्यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


