आज दिवसभर राणे प्रकरणावरून जे झालंय, त्यामुळे सेना आक्रमक झालेली दिसली, भाजपही स्वस्थ बसणार नाही, हे फडणवीस सूचित करतायत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना कोंबडा वगैरे म्हटलं जातंय. मात्र, या सर्व घडामोडीमागे आहे खोल राजकारण. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


