आज मुंबईत राजभवनातील क्रांतिकारक दालनाचा लोकार्पण सोहळा झाला. मात्र, सोहळा चर्चेत आलंय तो भलत्याच करणाने. राज्यपालांनी काहीही संबंध नसताना औरंगाबाद पाणी प्रश्नाचा उल्लेख करून, त्यावर 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष अपमान केला. हे वागणं योग्य आहे का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं


