पटो ना पटो पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मात्र, गेल्या दोन्ही खेपेस संमेलनाध्यक्षांच्या तब्येतीने दगा दिला. या युवा भारतात आपल्याला इतक्या वर्षात एकही 50शीच्या आतील लेखक संमेलनाध्यक्ष करावा असं वाटू नये का? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं


