राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी बाहेर गेले तर मुंबईचं आर्थिक राजधानी पद जाईल, अशा आशयाचं वक्तव्य नुकतंच केलं. अपेक्षेप्रमाणे कोश्यारी यांच्या नावाने सर्व मराठी जनांनी खडे फोडले. मात्र, त्या पलिकडे जाऊन वास्तवाला भिडण्याची हिंमत दाखवू का आपण? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं


