मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं पुन्हा म्हटलं. मात्र, त्यांच्या न्यायाने देशात हिंदू-मुस्लिम द्वेषाचं राजकारण कुणी सुरू केलं? हाही प्रश्न विचारावा लागेल. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


