सध्या कोरोनाकाळातही अनेक राजकीय कार्यक्रमात झालेल्या गर्दीवर मोठी टीका होतेय. त्यातच आता बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या विवाहावेळी झालेल्या गर्दीवरून टीका सुरू झालीय. एकीकडे रेल्वे बंद, नाट्यगृह बंद, इतर सामान्य लोकांच्या कार्यक्रमांवर नियम, मग राजकारण्यांना वेगळा न्याय का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


