"आझादी, आझादी"च्या घोषणांनी आणि सरकारविरोधी तडाखेबंद भाषणांनी गाजलेला तरुण कन्हैया कुमार अखेर काँग्रेसवासी झालाय. मूळचा डाव्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला आणि भाकपमध्येही वरच्या फळीत गेलेल्या कन्हैयाला काँग्रेस हा पर्याय का वाटावा? काँग्रेसवर काळासोबत नसल्याची टीका होत असताना उलट डावेच मागे पडलेत का? कन्हैयाही प्रोफेशनल राजकारणी ठरला का? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


