पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र काँग्रेसवर कोरोनाच्या पहिल्या लाटेत श्रमिकांना आपापल्या राज्यात रेल्वेने पाठवून कोरोना पसरवायचा आरोप केलाय. दुसरीकडे, कर्नाटकात शाळेबाहेर हिजाब घातलेल्या मुस्लिम महिलांना हिंदुत्ववादी टार्गेट करतायत. यातला कोरोना आटोक्यात येईलही पण धर्मांध विद्वेषाचं काय? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


