नुकतंच अमृता फडणवीस यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठा मिळायला हवी, अशा आशयाचं विधान केलं. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यांच्यावर टीकाही झाली. पण, काय चुकीचं बोलल्या त्या? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

नुकतंच अमृता फडणवीस यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठा मिळायला हवी, अशा आशयाचं विधान केलं. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यांच्यावर टीकाही झाली. पण, काय चुकीचं बोलल्या त्या? यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं