शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी 'साम टीव्ही'ला दिलेली मुलाखत सध्या गाजतेय ती त्यातल्या एका प्रश्नावरील उत्तरामुळे. शिवरायांचं स्वराज्य हे स्वा. सावरकर म्हणतात तशी 'हिंदुपदपादशाही' होती, असं पुरंदरे म्हणाले. या उत्तरामुळे आता नवे प्रश्न तयार होणार आहेत. यावर आता डॉ. हरी नरके आदी अभ्यासकांनी टीकाही सुरू केलीये. यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


