अखेर महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याचा शेवटचा अंक संपत आलाय. मात्र, इतकी सारी पात्र असलेल्या या महानाट्यात राज ठाकरेंचं काय होणार, याचा कुणीच विचार केला नाही! यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं

अखेर महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याचा शेवटचा अंक संपत आलाय. मात्र, इतकी सारी पात्र असलेल्या या महानाट्यात राज ठाकरेंचं काय होणार, याचा कुणीच विचार केला नाही! यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं