भारताला फक्त 99 वर्षांपुरता लीजवर स्वातंत्र्य मिळालं, असं विधान भाजप युवा मोर्चाच्या रुची पाठक यांनी एका कार्यक्रमात केलं. यावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र, सोशल मोडिया वरचे पडताळणी न केलेले मेसेज आणि व्हाट्सएप युनिव्हर्सिटीचे लोक कसा भ्रम पसरवू शकतात ते यातून कळलं. मात्र, हा प्रकार किती घातक असू शकतो, त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं


