एका वरिष्ठ प्रशिक्षकाचे एका दशकानंतर मुंबई ड्रेसिंग रूममध्ये पुनरागमन; नवोदित कर्णधार; तरुण क्रिकेटर्सची फळी; आणि जवळजवळ अक्खा सीझन संघात एकही टेस्ट खेळाडू नाही. तरीही, मुंबईने २०१५-१६ मध्ये रणजी ट्रॉफीच्या करंडकावर ४१व्या वेळेस आपले नाव कोरले.
ऐ...