आधी शिवसेनेने भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आता अजित पवारांनी बंड करत भाजपला साथ दिली. आता या राजकारणाबद्दल सामान्य जनतेला काय वाटतं ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


