ईशान्यकडच्या राज्यातून राहुल गांधी यांनी आपली दुसरी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचलीये. पण बंगालमध्ये या यात्रेत गदारोळ निर्माण झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
ईशान्यकडच्या राज्यातून राहुल गांधी यांनी आपली दुसरी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचलीये. पण बंगालमध्ये या यात्रेत गदारोळ निर्माण झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.