माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. पण आता ऐन उन्हाळ्यात आंधळी धरणात पाण्याने भरलंय. माणदेशाच्या ५ दशकांच्या लढ्याला मोठं यश आलंय.
काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.

माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा. पण आता ऐन उन्हाळ्यात आंधळी धरणात पाण्याने भरलंय. माणदेशाच्या ५ दशकांच्या लढ्याला मोठं यश आलंय.
काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.