केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील मसूरचा साठा घोषित करण्याची सक्ती केलीय. घोषित केलेल्या साठ्यापेक्षा जास्त माल आढळला तर कडक कारवाई करण्याची तंबीही सरकारने दिलीय. या निर्णयाचा तूर, उडीद, मसूरच्या भावावर काय परिणाम होईल, ते पाहूया मार्केट बुलेटिनच्या शेवटी.