प्रसिद्ध कवी,गीतकार,अभिनेता म्हणून आजच्या तरुणाईत प्रसिद्ध असलेला संदीप खरे यानं सकाळ Unplugged कार्यक्रमात मुलाखतीच्या माध्यमातून दिलखुलास संवाद साधला आहे. त्याच्या अनेक प्रसिद्ध गाण्यांचा जन्म नेमका कसा,कधी,कुठे झाला याचे रंजक किस्से खास त्यानं शेअर केले आहेत. कोरोनाला हरवून उज्वल भविष्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या कवितेनं मुलाखतीचा शेवट त्यानं गोड केला आहे.


