१) महाराष्ट्र सरकार खोल समुद्रात सॅटेलाइट फोन सुविधा सुरू करणार
२) सिंधू पाणी करार रद्द झाल्यानंतर लष्कर-ए-तोयबा नवा कट रचत आहे का?
३) राज्यात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहणार
४) आरबीआय तुमच्या फोनमध्ये रोख रक्कम टाकणार
५) महाराष्ट्राच्या एसटी डेपोचा पुनर्विकास पीपीपी मॉडेलवर करणार
६) भारतीय संघाच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार
७) सोनाक्षी सिन्हा पापाराझींवर संतापली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


