पावसाचं विचित्र झालेलं गणित, वाढती वस्ती, राजकारण्यांची स्वार्थी चालढकल, हवामान विभागाचं हवाई अनुमान, या सगळ्याची एकत्रित परिणती म्हणजे कधी इमारत कोसळणं, कधी चक्रीवादळ, कधी दरड कोसळणं तर कधी पूर येऊन शहराच्या शहर जलमय होणं. दरवर्षी तोच धडा, दरवर्षी तसंच रडा! यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं


