गेल्या काही दिवसात ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातम्या आल्या. मात्र, हा महाराष्ट्र जणू काही झालेलंच नाही अशा अविर्भावात बुलेट ट्रेन, समृद्धी मार्गाचे गोडवे गातोय. आपली संवेदनशीलता इतकी मेलीये? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं

गेल्या काही दिवसात ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातम्या आल्या. मात्र, हा महाराष्ट्र जणू काही झालेलंच नाही अशा अविर्भावात बुलेट ट्रेन, समृद्धी मार्गाचे गोडवे गातोय. आपली संवेदनशीलता इतकी मेलीये? यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं